शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

सात वर्षात २३० आत्महत्या

By admin | Updated: December 15, 2014 00:42 IST

उस्मानाबाद : मागील सात वर्षात जिल्ह्यातील २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यापैकी केवळ ६७ शेतकऱ्यांना पात्र ठरवून मदत वाटप करण्यात आली आहे

उस्मानाबाद : मागील सात वर्षात जिल्ह्यातील २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यापैकी केवळ ६७ शेतकऱ्यांना पात्र ठरवून मदत वाटप करण्यात आली आहे. दरम्यान मागील वर्षभरात ५९ शेतकऱ्यांनी आतम्हत्या केल्या असून, त्यातील १६ जणांनाच मदत देण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्हा मागील अनेक वर्षापासून दुष्काळी स्थितीचा सामना करीत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ जिल्हावासियांच्या नशिबी राहिला आहे. मागील काही वर्षत ही स्थिती आणखीणच केविलवाणी होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी गारपीटीचे नवेच संकट शेतकऱ्यांवर कोसळले. त्यात लाखावर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली मात्र सदर मदत देतानाही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गारपीटीने रब्बी ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत आलेली असतानाच यंदा पुन्हा शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच वाढत जात असल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.