शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

१६५९ जागा रिकाम्याच

By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ३७७ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आणखी १ हजार ६५९ जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाला नोंदणीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४३५ विनाअनुदानित शाळांमध्ये जवळपास ५ हजार ३६ जागांवर ‘आरटीई’नुसार प्रवेश दिले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्य मंडळाबरोबरच ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’, ‘आयबी’ अशा सर्व मंडळांच्या तसेच सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटक व अपंगांसाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान, सुरुवातीला शाळांसाठी आणि त्यानंतर पालकांसाठी आॅनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, यासंबंधीचे ‘पोर्टल’ सतत ‘हँग’ होत राहिल्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली. त्यानंतर अलीकडे पालकांसाठी नोंदणी सुरू झाली. त्यानंतर ५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत ‘आरटीई’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिला असला तरी अनेक शाळांनी पळवाटा शोधल्या आहेत. जेव्हा पालक आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जातो, त्यावेळी ‘पोर्टल’वर अपेक्षित शाळा दिसत नसल्याने नाईलाजाने पालकांना स्क्रीनवर दिसणाऱ्या शाळेला प्राधान्य देण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.