शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:25 IST

जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.परभणी जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम घेतले जातात. खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हंगाम असला तरी रबी हंगामावरही अनेक शेतकºयांची भिस्त असते. या हंगामावरही शेतकरी लक्ष केंद्रीत करतात. सरासरी सर्वच शेतकरी दोन्ही हंगाम घेतात. परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम हा परतीच्या पावसावर अवलंबून आहे. गहू, ज्वारी, हरभरा, करडई ही पिके रब्बी हंगामात घेतले जातात.यावर्षी खरीप हंगामामध्ये सुरुवातीचे दोन महिने पावसाने ताण दिल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट आली असली तरी रबी हंगामात मात्र शेतकºयांसाठी चांगले दिवस आले आहेत.परभणी जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. येलदरी, निम्न दुधना या दोन प्रमुख प्रकल्पाबरोबरच करपरा आणि मासोळी या मध्यम प्रकल्पांवर शेत जमिनीचे सिंचन होते. त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यातून गेला आहे. त्यामुळे या कालव्यावरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली येते. यावर्षी जायकवाडी प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात १४ टक्के तर येलदरी प्रकल्पात ११.५७ टक्के पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामामध्ये जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षीचा रब्बी हंगाम परभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आशादायक ठरत आहे.