शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विभागातील अतिवृष्टीग्रस्तांना १,३०३ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST

औरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ जानेवारी रोजी मदतीच्या दुसऱ्या ...

औरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ जानेवारी रोजी मदतीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी शासनाने १,३०३ कोटी ४९ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दोन दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा दावा विभागीय प्रशासनाने केला. २१ आणि २२ डिसेंबर रोजी केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतर ही मदत जाहीर झाली आहे. अतिवृष्टीमुळे विभागातील ३६ लाख शेतकऱ्यांचे २६ लाख हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले होते. जिरायती, कोरडवाहूसाठी हेक्टरी १० हजार आणि फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा शासनाने केली होती. मराठवाड्याला १,३२८ कोटींचा पहिला हप्ता देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात १,३०३ कोटी ४९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय प्राप्त अनुदान

औरंगाबाद- १४१ कोटी ९२ लाख, जालना- २६१ कोटी १३ लाख, परभणी- ९० कोटी २० लाख, हिंगोली- ११४ कोटी ९८ लाख, नांदेड- २८२ कोटी ५६ लाख, बीड- १५३ कोटी ३७ लाख, लातूर- १२५ कोटी १५ लाख, उस्मानाबाद- १३३ कोटी ६५ लाख रुपये.