शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

१०० नागरिक मृत्यूच्या सावटाखाली

By admin | Updated: August 6, 2015 01:03 IST

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, १५ अत्यंत धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक बिनधास्तपणे राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने बुधवारी सहा इमारतींना सील ठोकले. जुन्या औरंगाबाद शहरात ७५ पेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १४ तर वॉर्ड ‘ड’ अंतर्गत ११ इमारती सर्वाधिक धोकादायक आहेत. या इमारती कोणत्याहीक्षणी कोसळू शकतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातील काही इमारतींमध्ये घरमालक आणि भाडेकरूंचा पन्नास वर्षांपासूनचा वाद आहे. भाडेकरू ताबा सोडण्यासाठी तयार नाहीत. घरमालक इमारत पाडा, असा मनपाकडे आग्रह धरतो, पण भाडेकरू कोणत्याही परिस्थितीत जागा देण्यास तयार नाहीत. जागेचा हक्क जाऊ नये म्हणून अनेक जण धोकादायक इमारतींमध्ये राजरोसपणे राहत आहेत. मृत्यूच्या सावटाखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचे मनपाच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. या नागरिकांना मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनेकदा समजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या