शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

१०० नागरिक मृत्यूच्या सावटाखाली

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, १५ अत्यंत धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक बिनधास्तपणे राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने बुधवारी सहा इमारतींना सील ठोकले. जुन्या औरंगाबाद शहरात ७५ पेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १४ तर वॉर्ड ‘ड’ अंतर्गत ११ इमारती सर्वाधिक धोकादायक आहेत. या इमारती कोणत्याहीक्षणी कोसळू शकतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातील काही इमारतींमध्ये घरमालक आणि भाडेकरूंचा पन्नास वर्षांपासूनचा वाद आहे. भाडेकरू ताबा सोडण्यासाठी तयार नाहीत. घरमालक इमारत पाडा, असा मनपाकडे आग्रह धरतो, पण भाडेकरू कोणत्याही परिस्थितीत जागा देण्यास तयार नाहीत. जागेचा हक्क जाऊ नये म्हणून अनेक जण धोकादायक इमारतींमध्ये राजरोसपणे राहत आहेत. मृत्यूच्या सावटाखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचे मनपाच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. या नागरिकांना मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनेकदा समजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या