शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बकरीच्या बलीदानाने वाचला तरुण गुराख्याचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

वाघ आणि गुराख्याच्या मधात बकरीची एन्ट्री सावरगाव : दैव जर बलवत्तर असले तर कुणीही कुणाचा प्राण घेऊ शकत नाही. ...

वाघ आणि गुराख्याच्या मधात बकरीची एन्ट्री

सावरगाव : दैव जर बलवत्तर असले तर कुणीही कुणाचा प्राण घेऊ शकत नाही. कितीही कठीण प्रसंग असला तरीही त्यावर तो जीव मात करतोच. म्हणून कदाचित ''देव तारी त्याला कोण मारी'' अशी म्हण समाजमनात रूढ झाली आहे. या बाबीचा प्रत्यय नुकताच वाढोणाजवळील खरकाडा या गावात आला.

येथील परिसरात पट्टेदार वाघाने मागील एक महिन्यापासून मनुष्यावर हल्ले करणे सुरू केले आहे. यात मनुष्य जीवहानी झाली आहे. खरकाडा येथील तरुण गुराखी गजानन सुरपाम व त्याचा मित्र सचिन सडमाके जंगलात जनावरे चारत असताना अचानक त्यांना वाघ दिसला. वाघ हा गोहणाशेजारी असल्याची त्या दोघांनाही जाणीव झाली; मात्र तो जनावरांवर हल्ला करीत नव्हता. तर तो गुराख्याच्या शिकारीची संधी शोधत होता. अशातच वाघ गजाननवर झडप घालणार तोच वाघ आणि गजाननच्या मधात बकरी धावत आली आणि वाघाने क्षणात गजाननला सोडून शेळीला पकडले. साक्षात मरण पुढे दिसत असताना तो बचावला; मात्र शेळीचा मृत्यू झाला. ही घटना खरकाडा गावाशेजारी घडली.