शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

शील, प्रज्ञेच्या प्रेरणेसाठी जागतात अख्खी रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:21 IST

विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.

ठळक मुद्देसंघारामगिरीत महापरित्राण पाठ : दोन हजार धम्म श्रावकांची उपस्थिती

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धाचा धम्म भारतात अस्तित्वात होता. कालांतराने सम्राट अशोक यांच्यानंतर धम्माला उतरती कळा लागली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म दीक्षेमुळे भारतात धम्म पुन्हा गतिमान झाला. यासाठी भिक्षू संघ कार्य करीत आहे. २५ वर्षांपूर्वी संघरामगिरी येथे भन्ते महाथेरो ज्ञानज्योती यांनी गुजगव्हाण येथून पाच किमी अंतरावर भिक्षु संघासाठी तपोभूमी निर्माण केली. या तपोभूमीवर ३० ते ३१ जानेवारीला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव उपस्थित राहून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान ग्रहण करतात. संघारामगिरीत भन्ते महाथेरो ज्ञानजोती यांनी या बौद्ध उपासकांसाठी महापरित्रान पाठाचे आयोजन केले होते.धम्माला वैज्ञानिक अधिष्ठानरात्री १० वाजता सुरू झालेल्या ज्ञानसोहळ्याचा समारोप पहाटे ५ वाजता झाला. महापरित्राण पाठातून निर्वाणपदाचा साक्षात्कार, आनापानसती आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करून जीवन मंगलमय करण्याची संहिता अनुभवतात. चित्ताला प्रज्ञापूर्वक आदेश देऊन दहा पारमिताचे पालन करण्याचा संकल्प साक्षी भावनेने केले जाते. यासाठी बुद्धाने सांगितलेल्या विविध तृष्णांचे निसरण करण्याचे बळ व मार्ग या अधिष्ठानामधून उपासकान्ाां गवसतो. वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरणारे हे अधिष्ठान ज्ञानाचा ठेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन-तीन तास एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम एक म्हटले कंटाळा येतो. मात्र अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मक्लेश, आत्मपिडा अथवा कष्ट नसल्याने जीवन जगण्याचा सम्यक मार्ग उपासकांना प्राप्त होतो. त्यासाठी सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प अंगिकारने अपेक्षित असते. यंदा दोन हजार उपासकांनी कडाक्याच्या थंडीतही रात्र जागून धम्मातील शील,समाधी,व प्रज्ञा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला.