शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:13 IST

जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. हॉटेल येथे घेण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देराहुल कर्डिले : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागातर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. हॉटेल येथे घेण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार तर प्रमुख मार्गदर्शक कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, दिल्ली येथील साहस संस्थेच्या प्रकल्प संचालक सोनिया गर्ग, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे घनकचरा व्यवस्थापक दामोधर पुजारी, निकिता गुंडेचा, सिनिथा जयराम आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमणार म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सर्वांनाच काळजीत टाकणारा आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचे प्रेरक म्हणून भूमिका पार पाडावी. स्वच्छतेच्या सवयी बालमनापासून देण्यासाठी शाळेपासुन सुरवात करावी. कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी कोकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला व रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राबविलेल्या घनकचरा प्रकल्पांची माहिती दिली. उपस्थितांनी विविध पैलुंवर चर्चा केली.प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे यांनी केले. कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.