शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

विलास भोयर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:25 IST

गावाच्या विकासासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक असते. सरपंच, पदाधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांनी योग्य मेळ साधला की गावाचा चेहरामोहरा बदलू ...

गावाच्या विकासासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक असते. सरपंच, पदाधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांनी योग्य मेळ साधला की गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. मूल तालुक्यातील मारोडा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांनी अतिशय समन्वयाने गावाचा विकास साधला. त्याच्या कार्याची दखल सरकारने घेतली. त्यांना नुकताच राज्य शासनाने आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार घोषित केला. विलास भोयर यांचा आदर्श घेत ग्रामसेवकांनी गावविकासाचे नियोजन करावे, असे प्रतिपादन गोंडपिपरीचे निरीक्षण अधिकारी संघपाल मेश्राम यांनी केले.

गोंडपिपरी येथील निसर्ग सखा संस्थेच्या वतीने गोंडपिपरीचे भूमिपुत्र व मारोड्याचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोंडपिपरीचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले, सत्कारमूर्ती विलास भोयर, संदीप रायपूरे, चेकघडोलीचे संरपच पोचमल्लू उलेंदला यांची उपस्थिती होती.

मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांना नुकताच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन आशिक सुखदेवे यांनी केले तर आकाश चौधरी यांनी आभार मानले.