शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नोकरभरती रखडल्याने बेरोजगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करु असे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता संपादित केली. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची भरती केली नाही.

ठळक मुद्देभरती घेण्याची मागणी : बेरोजगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करु असे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता संपादित केली. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची भरती केली नाही. तसेच दरम्यानच्या काळात महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून काही प्रमाणात भरती राबवली. मात्र या पोर्टलवर असलेल्या त्रुटी व अडचणीमुळे अनेक भरती प्रक्रीया प्रलंबित आहेत. अनेक विभागाच्या परीक्षांचे निकाल लागून नियुक्ती देण्यात आली नाही. तर अनेकजण कोर्टामध्ये गेले होते. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. त्यामुळे नव्या सरकारने रखडलेली भरती प्रकीया राबवावी, तसेच त्रुट्या असलेल्या पोर्टल बंद करावे, अशी मागणी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात मुन्ना गेडाम, मुकेश मेश्राम, सचिन कुकुडकार, मोहसीन शेख, कादर शेख, किशोर भाकरे यांच्यासह चंद्रपुरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाºया युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी