शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST

फोटो भद्रावती : भद्रावती स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत कायम ठेवून ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी केंद्र ...

फोटो

भद्रावती : भद्रावती स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत कायम ठेवून ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी केंद्र व राज्य सरकारला माळी महासंघ तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने करण्यात आली आहे. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य एन. एस. कोकोडे, नागपूर विभागीय सचिव माजी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ओबीसीचे आरक्षण पूर्ववत कायम करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना भद्रावती येथील तालुका शाखेचे किशोर खंडाळकर, अनिल बगडे, महेश कांबळे, सुरेंद्र राऊत, राजेश नागलकर, रितेश निंबाळकर, राजेश फुटाणे, सुनीता खंडाळकर, रजनी कांबळे, सोनू चौधरी, नेहा बगडे, श्रुतिका जुनघरे, कांचन लंगडे आदी उपस्थित होते.