शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

वटवाघळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 25, 2015 01:20 IST

रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल.

खडसंगी : रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. हे होवू नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.वटवाघूळ हा सस्तन पक्षी असून वन विभागाच्या शेड्यूल पाचमध्ये समाविष्ट आहे. वटवाघुळ निशाचर वृत्तीचा पक्षी आहे. रात्रीच्या वेळी किटक, डास, किडे, मुंगी, पाल, लहान आकाराचे साप, विंचू आणि लहान आकाराचे उंदीर खावून पोट भरणे व दिवसा सूर्य प्रकाशापासून दूर जावून थंड ठिकाणी गुहा, झाडाच्या फांदीला लोंबकळत निद्रा घेणे अशा प्रकारे दिवस व रात्रीची दिनचर्या असणाऱ्या उदर गटातील हा प्राणी होय. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या उंच इमारती, वृक्षतोड, उंच इमारतीवरील चमकणाऱ्या काचा आदी कारणांनी वटवाघुळाचे स्थलांतर होतांना त्यांचे प्रजनन सुद्धा थांबते.वटवाघळांची कमी झालेली संख्या हेच किटक वाढीचे मुख्य कारण आहे. कारण रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणवर किटक खाण्याचे काम वटवाघुळे करतात. एका रात्री साधारणपणे एक वटवाघुळ दीड ते दोन हजार डास फस्त करते. पूर्वीच्या काही गावांच्या बाहेर पिपड, वड आदी मोठ्या झाडाखाली वटवाघुळे असत. सध्या मात्र झाडे व वटवाघुळे सुद्धा दिसत नाहीत. वटवाघुळ व घुबड यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये निसर्गसाखळी वाचवण्यासाठी त्याची गरज आहे. वृक्ष न तोडता त्याचे पुर्नरोपन करावे व वटवाघुळाची शिकार करु नये, असे नियम करावेत. त्यामुळे वटवाघुळाचे अस्तित्व टिकून राहील. (वार्ताहर)