शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वन व राजस्व विभागाच्या नाल्यातील रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST

अवैध रेती व वुक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज आहे. शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन ...

अवैध रेती व वुक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज आहे. शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन देखरेख व नियंत्रण योग्यवेळी करण्यात आले पाहिजे यासाठी त्यांचे सीमा क्षेत्र कमी करून कर्मचाऱ्याच्या संख्येत वाढ केली. तरीही शासनाचा उद्देश सफल झाला नाही. राजस्व खात्यातील नाल्यामधील रेतीच्या अवैधरीत्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात पोलीसपाटील व कोतवाल कार्यरत आहे. तलाठीचे क्षेत्र कमी करून त्यांची संख्या वाढविली आहे. नाल्यातील रेती तस्करांनी संपविली आहे. अधिकारी मात्र नावापुरतेच केसेस दाखल करून कारवाई करीत असल्याचे समजते. नाल्यातील रेतीसाठा मोजमाप करण्यासाठी चिन्ह नसते. त्यामुळे वाहतूक केल्यानंतर वाहतुकीचे चिन्ह व रस्ता मजुरांकडून नष्ट केला जातो. सध्या नाल्यातील रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली आहे. त्याचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या उपयोगासाठी ट्रॅक्टर खरेदी केले आणि आता त्याचा उपयोग रेती तस्करीसाठी केला जात असल्याचे दिसून येते.