शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

उपविभागीय अधिकाऱ्याचे पत्र माणिकगडच्या व्यवस्थापनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:20 IST

मागील ३५ वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात लढा देणारे कुसुंबी येथील ५० आदिवासी कुटुंब हतबल झाले आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडल्याचा आरोप पीडितांनी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देदडपशाही : ५० आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मागील ३५ वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात लढा देणारे कुसुंबी येथील ५० आदिवासी कुटुंब हतबल झाले आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडल्याचा आरोप पीडितांनी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कुसुंबी येथील बाबुराव जुमनाके, बाबुराव आत्राम, मनोहर जुमनाके, रामदास मंगाम, भाऊराव कन्नाके, शंकर आत्राम, मारू येडमे, तुळशिराम मेश्राम, मारोती पंधरे, नामदेव उदे आदी उपस्थित होते.राजुराचे उपविभागीय अधिकारी यांनी माणिकगड कंपनी आणि आदिवासी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी सभा बोलाविली होती. आदिवासी बांधव उपस्थित झाले. परंतु, कंपनीने अधिकारी आलेच नाही. अधिकाºयांच्या पत्राला कंपनीने केराची टोपली दाखविली. मागील ३५ वर्षापासून दºयाखोºयात राहणाºया आदिवासी बांधवांना मोबदला मिळाला नाही. आजही जमिनीवर आदिवासींचीच नावे आहे. १९४२ पासून पाच मोजण्या झाल्या नाव आदिवासीचे आले. मात्र उत्खनन कंपनी करीत आहे. ३५ वर्षामध्ये विधानसभेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले. मात्र कोलाम आदिवासींना न्याय मिळू शकला नाही.कुसुंबी गावातील आदिवासी कुटुंबाना विस्थापित अनुदान दिले नाही. तसेच गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. आदिवासीच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणून कंपनीचे उत्खनन सुरू आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी यावेळी केली.माणिकगड कंपनी व्यवस्थापन आदिवासी कुटुंबाची पिळवणूक करीत आहे. आदिवासीच्या न्याय मागण्यांसाठी लढा तीव्र करून आदिवासीची पिळवणूक करणाºयांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. शासनाने या प्रकरणात लक्ष घालून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.- आबीद अली