शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वरक्षणाला महत्त्व द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST

बल्लारपूर : धावपळीच्या जीवनात घरून रस्त्यावर येताना स्वतः वाहतुकीचे व सुरक्षेचे सर्व नियम पाळणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी ...

बल्लारपूर : धावपळीच्या जीवनात घरून रस्त्यावर येताना स्वतः वाहतुकीचे व सुरक्षेचे सर्व नियम पाळणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीसह स्वरक्षणालाही महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन येथील मोहसिनभाई जव्हेरी शाळेच्या पटांगणावर रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी केले.

प्रसंग होता निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचा. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कोतकेलवार होत्या. मंचावर उपमुख्याध्यापिका आशा ढेंगळे व इतर शिक्षकांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थिनी बंडू दीक्षा रामटेके हिला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाल्यामुळे तिचा पोलीस निरीक्षक पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बल्लारपूर पोलीस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानच्या निमित्ताने वाहतुकीवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. शहरातील ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या दिलासाग्रामच्या महनूर बलवीर माली, तनुश्री सतीश पाटील, श्री बालाजी हायस्कूल बामणीच्या हर्षा रमेश मोहितकर, तसेच प्राजक्ता बोबडे, बुशरा शेख शकूर यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी पोलीस ठाण्याचे रवी चेलकुलवार, निलेश माळवे, सतीश पाटील, चंद्रकांत जीवतोडे व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.