शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

विद्यार्थ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:11 IST

मौलाना आजाद फेलोशिप आणि राजीव गांधी फेलोशिपसाठी मागासवर्गीय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. मात्र यापूर्वी अशी अट नव्हती. परंतु, मागासवर्गीयांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यासाठी सरकार सुडबुध्दीने असा निर्णय घेतला याविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे सरकारचा निषेध करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

ठळक मुद्देसम्यक विद्यार्थी आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मौलाना आजाद फेलोशिप आणि राजीव गांधी फेलोशिपसाठी मागासवर्गीय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. मात्र यापूर्वी अशी अट नव्हती. परंतु, मागासवर्गीयांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यासाठी सरकार सुडबुध्दीने असा निर्णय घेतला याविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे सरकारचा निषेध करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.पटसंख्येच्या अभावी शासनाने ३ हजार ८०० शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सुमारे सहा हजार शिक्षक बेरोजगार होणार आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार २० ते २५ विद्यार्थी एका वर्गात असावेत, म्हणजे गुणवत्ता सांभाळली जाते, असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघेही पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करीत आहे. १३०० मराठी शाळा दोन वर्षात महाराष्ट्र शासनाने बंद केल्या आहेत. एससी, एसटी, अल्पसंख्याक, ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपही देत नाही. त्यामुळे सरकारविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारीमार्फत पंतप्रधान व राषष्ट्रपतीना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी एस. डी सातकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन सदस्य अजय पाटील, भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लता साव, समता सैनिक दल डिव्हिजन आॅफिसर सुरज कदम,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहर अध्यक्ष स्नेहल चिकटे, अमित वाढई, जिल्हा सचिव विश्वभुषण थुलकर, मिथून खोब्रागडे, नजिमा शेख, नितेश तुरीले, स्मिता देवगडे, रोशनी आवळे, रमन रायपुरे, रंजीत वासनिक, अन्नु शेख, फैजान शेख आदी उपस्थित होते. प्रियदर्शिनी चौक जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा होता.