शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यातील राज्य, राष्ट्रीय महामार्गाची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गासह गडचांदूर - वणोजा - वणी, धानोरा - भोयगाव - गडचांदूर - जिवती, कोरपना ...

राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गासह गडचांदूर - वणोजा - वणी, धानोरा - भोयगाव - गडचांदूर - जिवती, कोरपना - वणी राज्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना जाणे - येणे करणे कठीण होऊन बसले आहे. रात्रीच्या वेळी तर ही स्थिती अधिकच गंभीर होते. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडाही दबल्या गेल्या आहेत. रस्त्यावरून वाहन खाली उतरले की, अपघाताला कारणीभूत ठरत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदूर ते भोयगाव मार्गाचे काम सुरू आहे. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे काम संपता संपत नाही. हीच स्थिती वनसडी - कवठाला - पौनी जिल्हा महामार्गाची आहे. त्यामुळे या कासवगतीने होणाऱ्या कामांना वेग देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ग्रामीण रस्त्याची दुर्दशा

तालुक्यातील जेवरा - तुळशी, जांभूळधरा फाटा ते जांभूळधरा, शिवापूर - मांगलहिरा, कातलाबोडी - बोरगाव, पारडी - रुपापेठ, शेरज - धोपटाळा, कुसळ - कोरपना, रुपापेठ - उमरहिरा, कुसळ - बोरगाव, वरोडा - बाखडी, शेरज बु. - पिपरी, शेरज खु. - पिपरी, मांडवा - टांगाळा आदी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसेच अनेक पांदन रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे.