शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जांभूळघाट येथून संघर्षयात्रा प्रारंभ

By admin | Updated: June 12, 2017 00:41 IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात

संपूर्ण कर्जमाफी : काँग्रेसची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढण्यात आली. जांभूळघाट येथून ही संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली.या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या. संघर्ष यात्रेचे नागभीड तालुक्यात कानपा येथे आगमन होताच तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे यांनी स्वागत केले. या ठिकाणी पालेभाज्या रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलकांना कृषिभूषण मोरेश्वर झाडे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर ही संघर्ष यात्रा मौशी, नान्होरी, नांदगाव, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, नागभीड याठिकाणी जनजागरण केले. यात्रेदरम्यान, प्रत्येक ठिकाणी पालेभाज्या रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला व संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. या संघर्ष यात्रेत जि.प. सदस्या ममता डुकरे, पं.स. सदस्य रोषण ढोक, विजय गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, किसान सेलचे अध्यक्ष आनंद भरडकर, नगरसेवक दिनेश गावंडे, प्रतीक भसीन, रमेश ठाकरे, अमोल वानखेडे, प्रमोद जुगनाके यांचा सहभाग होता.