शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

जांभूळघाट येथून संघर्षयात्रा प्रारंभ

By admin | Updated: June 12, 2017 00:41 IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात

संपूर्ण कर्जमाफी : काँग्रेसची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढण्यात आली. जांभूळघाट येथून ही संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली.या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या. संघर्ष यात्रेचे नागभीड तालुक्यात कानपा येथे आगमन होताच तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे यांनी स्वागत केले. या ठिकाणी पालेभाज्या रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलकांना कृषिभूषण मोरेश्वर झाडे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर ही संघर्ष यात्रा मौशी, नान्होरी, नांदगाव, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, नागभीड याठिकाणी जनजागरण केले. यात्रेदरम्यान, प्रत्येक ठिकाणी पालेभाज्या रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला व संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. या संघर्ष यात्रेत जि.प. सदस्या ममता डुकरे, पं.स. सदस्य रोषण ढोक, विजय गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, किसान सेलचे अध्यक्ष आनंद भरडकर, नगरसेवक दिनेश गावंडे, प्रतीक भसीन, रमेश ठाकरे, अमोल वानखेडे, प्रमोद जुगनाके यांचा सहभाग होता.