शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

स्पीड पेट्रोल १०२ रुपये लिटर, डिझेलची विक्री मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

कोरोना बाधितांमध्ये दररोज होणाऱ्या वाढीमुळे व वेळोवेळी राज्य सरकारद्वारा घोषित संचारबंदीमुळे वाहनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर बंधन आले आहे. नागरिक अत्यावश्यक ...

कोरोना बाधितांमध्ये दररोज होणाऱ्या वाढीमुळे व वेळोवेळी राज्य सरकारद्वारा घोषित संचारबंदीमुळे वाहनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर बंधन आले आहे. नागरिक अत्यावश्यक कामासाठीच वाहन बाहेर काढतात. यामुळे वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर जाण्यावर ब्रेक लावला आहे. बल्लारपूर व बामणी शहरात आठ पेट्रोलपंप आहेत. येथे ट्रान्सपोर्ट व्यवसायी, ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक व घरोघरी दुचाकींची संख्या जास्त असल्यामुळे पेट्रोल पंपावर दिवसभर गर्दी असायची. परंतु जेव्हापासून कोरोनाचे संकट आले तेव्हापासून पेट्रोल पंपावर होणाऱ्या गर्दीला ब्रेक लागला आहे. ५० टक्केच वाहन रस्त्यावर असल्यामुळे पेट्रोल पंप व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

कोट

संचारबंदी काळात कोरोना नियमाचे वाहनचालक पालन करीत असल्यामुळे पंपावरील गर्दी कमी झाली आहे. यामुळे व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. कोरोना संकटामुळे ट्रान्सपोर्टच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. पेट्रोलच्या विक्रीसोबत डिझेलची विक्रीही थंडावली आहे.

- अश्विन झुल्लुरवार, पेट्रोल पंपचे संचालक, बल्लारपूर.