१० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेकांची पिके उन्हामुळे करपून नष्ट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून पावसामुळे दुबार पेरणीला वेग आला आहे.
दुबार पेरणी...
By admin | Updated: July 22, 2015 01:25 IST
By admin | Updated: July 22, 2015 01:25 IST
१० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेकांची पिके उन्हामुळे करपून नष्ट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून पावसामुळे दुबार पेरणीला वेग आला आहे.