शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पऱ्हे टाकण्याऐवजी केली धानाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे ...

वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्थेमध्येच वय वाढत जाते. तसेच वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे तीस दिवसांपेक्षा जास्त वयाच्या धानाच्या रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय पुढे आला आहे.

याकरिता शेतकऱ्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी ए. आर. महाले, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. निमगडे, कृषी सहाय्यक आर. एस. धुडे, शिवणी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख वेलादी यांचे मार्गदर्शन लाभले.

बाॅक्स

हा खर्च होतो कमी

पेरीव धान पेरणीमुळे रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे, चिखली व रोवणी करणे इत्यादी कामावरील खर्च कमी करता येतो. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत पीक आठ ते दहा दिवस लवकर काढणीला येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा याच पार्श्वभूमीवर मौजा शिवनी येथील १८ ते २० शेतकरीबांधवांनी यावर्षी जवळपास ६० एकर क्षेत्रावर पेरीव पद्धतीने धानाची लागवड केली आहे.

बाॅक्स

या शेतकऱ्यांना केली पेरीव धानाची लागवड

यात शिवनी येथील शेतकरी प्रेम जीवन गभणे, जगजीवन गभणे, मोरेश्वर बोरकर, प्रभाकर जहाने, अनिल गव्हाणे, सुनील बोरकर, गुरुदास बोरकर, प्रमोद बोरकर, वसंत बोरकर, अजबराव कुंकूलवार, श्रावण बोरकर, मुरलीधर बोरकर या २० शेतकऱ्यांनी पेरीव धानाची लागवड केलेली आहे

160721\img-20210710-wa0103.jpg

धान पेरणी लागवड करताना शेतकरी