शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST

बामणीवासीयांचे ग्रामपंचायतकडे साकडे बल्लारपूर : पावसाळ्यात दरवर्षी घरात पाणी शिरते. पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी बामणी येथील वॉर्ड क्रमांक ...

बामणीवासीयांचे ग्रामपंचायतकडे साकडे

बल्लारपूर : पावसाळ्यात दरवर्षी घरात पाणी शिरते. पावसाळ्यापूर्वी पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी बामणी येथील वॉर्ड क्रमांक २ मधील शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोरीमुळे दोन वर्षांपासून पाण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे.

दरवर्षी पावसाळा आला की, पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरते व कॉलनीतील लोकांचे अतोनात नुकसान होते. वसाहतीतील शिक्षक केशकर यांनी सांगितले की, तीन वर्षांआधी महामार्गावर बनविलेल्या नालीमुळे ही समस्या निर्माण झाली. नाली उंचावर असल्यामुळे वसाहतीचे पाणी त्या नालीत जात नाही व जमा होऊन राहते व रहिवाश्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यंदा तरी हा प्रश्न कायमचा सुटावा, अशी कॉलनीतील लोकांची भावना आहे. ग्रामपंचायतने यासंदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही निरीक्षण केले आहे; परंतु ही समस्या पावसाळ्याआधी सोडवावी, अशी ग्रामपंचायतची बांधकाम विभागाकडे विनंती आहे.