शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

तर साहित्य संमेलन होऊ देणार नाही

By admin | Updated: January 30, 2016 01:22 IST

चंद्रपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात यावा, अन्यथा साहित्य संमेलन होऊ देणार नाही,

विदर्भ मुक्ती मोर्चाचा इशारा : विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्याची मागणीचंद्रपूर: चंद्रपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात यावा, अन्यथा साहित्य संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा विदर्भ मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. विदर्भ मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष किशोर पोतनवार म्हणाले, येथे प्रारंभ झालेल्या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भावर एकही चर्चासत्र किंवा परिसंवाद ठेवण्यात आलेला नाही. साहित्य संमेलन विदर्भात आहे. त्यातही त्याचे आयोजन चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक नगरीत होत आहे. मात्र या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भावर एकही चर्चासत्र किंवा परिसंवाद ठेवण्यात आलेला नाही. विदर्भ साहित्य संघाच्या नावातच विदर्भ असून विदर्भातील जनतेच्या पैशावर होत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संमेलनासाठी जिल्ह्याच्या नियोजनातून पाच लाख रुपयांचा निधी दिला. ते आणखी पाच लाख रुपये देणार आहेत. म्हणजेच विदर्भातील जनतेच्या विकासाचा पैसा खर्च करून होणाऱ्या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला आयोजकांनी स्पर्शसुद्धा केला नाही. असे पोतनवार म्हणाले. विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, असा ठराव साहित्य संमेलनात पारित करावा, धानाच्या विविध वाणांचा शोध लावणारे विदर्भातील शेतकरी दादाजी खोब्रागडे, पुरस्कार परत करणारे शेतकरी झाडे व शेंद्रे यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी असल्याचे पोतनवार यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)