शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, अत्यसंस्काराला जातोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत ...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना बससेवेने प्रवास करता येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना बससेवेने प्रवास करायचे आहे त्यांना अत्यावश्यक सेवेचा पास जिल्हा प्रशासनाकडून काढणे गरजेचे आहे. असे असतानाही अनेकजण नानाविध कारणे पुढे करून एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: एखाद्या ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या बससाठी तब्येत बरी नसल्याने दवाखान्यात जातोय, कधी जवळच्या नातेवाईकाला रुग्णालयात भेटायला जातो. तर कधी अंत्यसंस्काराला जातोय, अशी कारणे पुढे करून बसने प्रवास करतात. ही कारणे ऐकल्यावर बसचालकही बिनादिक्कत बसमध्ये प्रवेश देतो. काही वाहक प्रवाशांकडून पास मागत असल्याने वाहक व प्रवाशांमध्ये वाद होत असल्याचेही चित्र आहे.

बॉक्स

सध्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. प्रवाशांचे ओळखपत्र पाहून बसमध्ये प्रवास दिला जातो. ओळखपत्र नसेल तर प्रवास करू दिला जात नाही. मात्र ज्यांच्याकडे प्रवासासंदर्भातील कुठलाही पास नाही त्या प्रवाशाला प्रवासास परवानगी मिळत नसल्याने वाहक व त्या प्रवाशात वाद होत आहे.

बॉक्स

प्रवाशांकडून तीच ती कारणे

लॉकडाऊन सुरू झाल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र अनेकजण विविध कारणे पुढे करुन प्रवास करीत आहे. त्यामध्ये विशेषत: नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जात आहेत. जवळचा नातेवाइक भरती असल्याने रुग्णालयात त्याला भेटण्यासाठी जात आहे. तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांना दाखवायला जात आहे, अशी कारणे सांगून प्रवास करीत आहेत.

बॉक्स

वरोरा-चंद्रपूर मार्गावर गर्दी

सद्यस्थितीत आगारातून मोजक्या बस सोडण्यात येत आहेत. त्यापैकी वरोरा-चंद्रपूर मार्गावर काही प्रमाणात प्रवासी आढळून येतात. याउलट इतर बसमध्ये अत्यल्प प्रवासी प्रवास करीत आहेत. बहुतांश प्रवाशांकडे अत्यावश्यक सेवेतील पासून दिसून येतो.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण आगार

बसेस चालविल्या जातात

१५

प्रवास करणाऱ्यांची संख्या

१५०