शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सरकारी कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:26 IST

जवळपास सर्वच कार्यालयात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे कर्मचारी व अधिकारी यामुळे धास्तावले आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर, नागरिक केवळ ...

जवळपास सर्वच कार्यालयात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे कर्मचारी व अधिकारी यामुळे धास्तावले आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर, नागरिक केवळ महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यांना शासनाच्या कामाची देणे-घेणे राहिलेले नाही. कार्यालयात वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर दिसून येत आहे. ५० टक्केच संख्या व कार्यालयीन काम सुरू आहे. संचारबंदीमुळे नागरिकही शासकीय कार्यालयात यायला घाबरत आहेत. सरकारी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे, पण नागरिक येत नसतील, तर काय करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. याउलट नागरिकांची प्रतिक्रिया अशी की, सर्वाधिक संसर्ग हा शासकीय कार्यालयातून होत आहे. त्यामुळे शक्यतो शासकीय कार्यालयात जाणे आम्ही टाळत आहोत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शासकीय कार्यालयात स्थिती पूर्ववत दिसायला मिळेल.

बॉक्स

नुकसान भरपाईसाठी गर्दी नाही

एरवी नुकसान भरपाईकरिता नागरिकांची सरकारी कार्यालयसमोर तोबा गर्दी बघायला मिळत होती. आता कोविड व संचारबंदीमुळे नुकसानीची नोंद करण्यासाठीही नागरिक शासकीय कार्यालयात जायला धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावागावात जाऊन नुकसानीची नोंद करावी लागत आहे.