शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणीटंचाई विरोधात शिवसेनेचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 00:34 IST

चंद्रपूर शहरातील भीषण पाण्याच्या टंचाईमुळे जनता त्रस्त झाली असताना येथील प्रशासन सुस्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भीषण पाण्याच्या टंचाईमुळे जनता त्रस्त झाली असताना येथील प्रशासन सुस्त आहे. या प्रशासनाच्या विरोधात शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला.‘जल दो नही तो जेल दो’ ‘शहरातील पाणी टंचाई दूर करा ’ असे घोषवाक्य देत मोर्चा महानगरपालिकेवर धडकला.सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी काही ठळक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ठिकठिकाणी लिकेज असलेल्या पाईप लाईन त्वरित दुरुस्त करणे, पाण्याच्या टाक्या पूर्ण भरणे, पाणी पुरवठा करण्यात येणारे व्हॉल्व पूर्ण खोलणे, नळाला तोट्या लावण्याबाबत कार्यवाही करणे, टिलुपंप जप्ती मोहीम राबविणे. शहरातील वाढलेल्या संख्येनुसार नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे, जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईप लाईन टाकणे, इत्यादी मागण्या रेटून धरण्यात आल्या. त्यानंतर संयुक्तरित्या मागण्याचे निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले. याप्रसंगी सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, तसेच शिवसेना कार्यकर्ते बलराम डोडाणी, दीपक दापके, सुधीर माजरे, विलास वनकर, कैलास धायगुडे, राजेश नायडू आदी उपस्थित होते.