शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

नुकसान भरपाईसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्रा्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

या वन परिक्षेत्रात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणीसुद्धा खूप आहे. त्यामुळे वन्यप्राणी रात्री शेतात घुसून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात ...

या वन परिक्षेत्रात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणीसुद्धा खूप आहे. त्यामुळे वन्यप्राणी रात्री शेतात घुसून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तसेच पाळीव प्राण्यावर वाघाचे हल्ले होतात. त्यामुळे पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशा घटनेची वनविभागाला सूचना दिली जाते. वनरक्षक येऊन शेतपिकाचे व मृत पाळीव प्राण्याचे पंचनामे करून ते प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारीमार्फत मंजुरीसाठी पाठविण्यात येते. परंतु आठ महिन्यापासून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याला मिळाली नाही. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीपासूनही वंचित राहावे लागत आहे. मदत लवकर देण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे मदन खामनकार यांनी दिला आहे.

कोट

२५ टक्के निधी आला आहे. तो सन २०१९- २० या वर्षीच्या शिल्लक केसेसमध्ये वाटप करीत आहोत. पण या वर्षी निधी न आल्याने वाटप करण्यात आले नाही. -पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर