शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘त्या’ शासन निर्णयात बदल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

चंद्रपूर : सामान्य प्रशासन विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व ...

चंद्रपूर : सामान्य प्रशासन विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन एम्प्लाॅईज फेडरेशनने केली आहे.

मागासवर्गीयांना सामाजिक न्याय मिळण्याच्या अनुषंगाने आरक्षण कायद्यानुसार २००४ च्या शासन निर्णयानुसार अ.जा, अ. ज, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास, इतर मागास आदी प्रवर्गासाठी पदोन्नतीच्या पदाकरिता ३३ टक्के आरक्षण मंजूर केले होते. मात्र २०१७ रोजी हा शासन निर्णय रद्द करण्यात आला. परंतु, ज्या कायद्याने आरक्षण दिले आहो. तो कायदा आजही कायम आहे. दरम्यान सामान्य प्रशासन विभागाच्या २९ डिसेंबर २०१७ च्या पत्रानुसार मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या यापूर्वी पदोन्नती आरक्षणाचा लाभ घेतला असेल अशा कर्मचारी अधिकारी यांना मागील ४ वर्षांपासून आजतगायत थांबविण्यात आले होते. यासाठी महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय पदोन्नती संदर्भातील प्रलंबीत प्रश्नाकरिता निर्णय घेण्यासाठी नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना केली. परंतु, मंत्रीगटाच्या शिफारशी विचारात न घेता सामान्य प्रशासन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयात २५ मे २००४ रोजीच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व पदे कुठल्याही आरक्षणाचा विचार न करता दिल्या जाईल असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे मागासवर्गीयांसाठी आरक्षीत असलेल्या जागा यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासन निर्णयात तातडीने बदल करावा, अन्यथा घटनात्मक संघर्ष उभा करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष राजकुमार जवादे, प्रमुख सल्लागार सुभाष मेश्राम, विजय सिडाम, पुरुषोत्तम आवळे, सुरेश शंभरकर, बानईचे, निरज नगराळे, एस. एच. सहारे आदींनी दिला आहे.