शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाबत्ती कराचा शासन निर्णय मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

ग्रामसंवाद सरपंच संघाचे निवेदन शंकरपूर : महाराष्ट्र शासनाने दिवाबत्ती वीज बिलाचा भरणा १५ व्या वित्त आयोगातून करण्याचा शासन निर्णय ...

ग्रामसंवाद सरपंच संघाचे निवेदन

शंकरपूर : महाराष्ट्र शासनाने दिवाबत्ती वीज बिलाचा भरणा १५ व्या वित्त आयोगातून करण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. हा शासन निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसंवाद सरपंच संघातर्फे शासनाला देण्यात आले.

गाव पातळीचा विकास करण्यासाठी वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला देण्यात येते. त्या निधीतून ग्रामपंचायत गावातील मूलभूत गरजा असलेले कामे करीत असतात. परंतु याच निधीतून दिवाबत्ती कर भरण्याचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच संभ्रमात आले आहे. दिवाबत्ती कर आतापर्यंत जिल्हा परिषद भरत होते. ग्रामपंचायतचा विकास निधी जर दिवाबत्ती करामध्ये गेला तर गावाचा विकास कसा करावा, असा प्रश्न सरपंचांना पडलेला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक, चिमूर तालुका ग्रामसंवाद सरपंच संघाचे अध्यक्ष वैभव ठाकरे, सरपंच शालिनी दोहतरे, शुभम मंडपे, सरपंच सिंगारे, दिडमुठे आदी उपस्थित होते.