शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

गाव विकासाच्या आराखड्यात ग्राम सभेची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: April 25, 2016 00:51 IST

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकासातील त्रिसुत्री आहे.

रामभाऊ टोंगे : विसापुरात ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रमबल्लारपूर : पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकासातील त्रिसुत्री आहे. गाव पातळीवर ग्राम विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभा महत्वाची भूमिका पार पाडते. मात्र नागरिकांचा कल ग्रामसभेकडे दिसून येत नाह, अशी खंत व्यक्त करून लोकांनी ग्रामसभेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी व्यक्त केली.बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रमाचे औचित्य साधून रविवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजनांची देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रिता जिलटे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरंपच सुनिल रोंगे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरेखा ईटनकर, सुरेखा कोडापे, निता वनकर, प्रकाश खनके, अशोक थेरे, बुद्धीवान कांबळे, प्रमोद ठाकूर, सचिन टोंगे, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटीयांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)