शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

गाव विकासाच्या आराखड्यात ग्राम सभेची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: April 25, 2016 00:51 IST

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकासातील त्रिसुत्री आहे.

रामभाऊ टोंगे : विसापुरात ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रमबल्लारपूर : पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ग्रामीण विकासातील त्रिसुत्री आहे. गाव पातळीवर ग्राम विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभा महत्वाची भूमिका पार पाडते. मात्र नागरिकांचा कल ग्रामसभेकडे दिसून येत नाह, अशी खंत व्यक्त करून लोकांनी ग्रामसभेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी व्यक्त केली.बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रमाचे औचित्य साधून रविवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजनांची देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रिता जिलटे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरंपच सुनिल रोंगे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरेखा ईटनकर, सुरेखा कोडापे, निता वनकर, प्रकाश खनके, अशोक थेरे, बुद्धीवान कांबळे, प्रमोद ठाकूर, सचिन टोंगे, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटीयांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)