शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रस्ता व पूलाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST

तालुक्यातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही पूर्णता पूर्ण ...

तालुक्यातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही पूर्णता पूर्ण झाले नाही. परिणामी वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. पुलांचे ही काम अर्धवट पडले असल्याने तालुक्यातील नागरिकांना कमी अंतरात पोहचण्याचा जिल्हा मुख्यालयी चंद्रपूर जाण्याचा मार्ग अडगळीत पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची गती वाढवून मार्ग त्वरित सुखकर बनवावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

त्या मार्गावर अंतर फलकच नाही.

कोरपना - कोरपना ते वणी या प्रमुख राज्य महामार्गावर एकही दिशादर्शक व अंतर फलक नाही. त्यामुळे वाहतूकदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने फलक लावून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी समाज सुधारक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी केली आहे.