शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुका हागणदारी मुक्तीचा संकल्प

By admin | Updated: April 16, 2016 00:38 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे.

राज्यातील पहिला लोगो : संध्या गुरुनुले यांच्या हस्ते प्रकाशन मूल : केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष लक्ष असलेला मूल तालुका हागणदारी मुक्त व्हावा यासाठी पंचायत समिती मूलच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र लोगो तयार करुन हागणदारी मुक्त चळवळीला गती देण्याचे कार्य केल्याने मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले. मूल पंचायत समिती कार्यालयात आयोजित लोगो प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती मूलच्या वतीने ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती निमित्त भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगंत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीबांचे जीवनमान उंचावणे आदी कार्यक्रम येत्या १० दिवस गावागावात घेण्यात येणार आहेत.पंचायत समिती मूल येथे आयोजित ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानांची कार्यशाळा जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, कृषी अधिकारी विवेक दुधे, जि.प. पंचायत विभागाचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, विस्तार अधिकारी जे.के. राऊत, राजू परसावार आदी उपस्थित होते. मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतंत्र लोगोची निर्मिती करुन तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)