शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

शाहू महाराजांचे स्मारक स्थापण्यासाठी निवेदन

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

चंद्रपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक निर्माण करण्यात यावे, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा..

चंद्रपूर : चंद्रपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक निर्माण करण्यात यावे, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, अशा आशयाचे निवेदन राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डी.के. आरीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांच्या सुपुर्द करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, शाहु महाराजांनी सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मिती केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा दिल्या. अस्पृश्यता निवारणाचे कायदे केले. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, बहुजन समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण तथा शाहु मिलची स्थापना व शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची निर्मिती सारखे लोकोपयोगी उपक्रम केले.छत्रपती शाहु महाराजांचे कार्य लोकांना माहीत होण्यासाठी त्यांचे स्मारक चंद्रपूर शहरामध्ये स्थापित करण्याची तसेच त्यांना भारतरत्न देण्याची मागणी राजर्षी छत्रपती शाहु महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष दलितमित्र डी.के. आरीकर व कार्याध्यक्ष अ‍ॅड. भगवान पाटील यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे, अरुण धानोरकर, पांडुरंग गावतुरे, अ‍ॅड. नूरजहां, ममता गोजे, मोरेश्वर बडोले, राजेश सोलापन, पुरुषोत्तम चौधरी, अनिल देठे, सुधाकर मोकदम, आनंद पाल, मोरेश्वर बडोले, प्रवीण डाहुले, बाबा कारेकार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बस सुरु करण्याची मागणीचिमूर : चिमूर येथे शाळेत जाण्यासाठी जांभुळघाट व मालेवाडा बसस्थानकावरून विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे चिमूर आगारातून जांभूळघाटसाठी बस सुरू करण्याची मागणी आहे. जांभुळघाट-चिमूर बस सुरु करण्याची मागणी