शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बाळशास्त्री जांभेकरांच्या सिद्धांताची आठवण ठेवावी

By admin | Updated: January 9, 2016 01:19 IST

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते.

कीर्तिवर्धन दीक्षित यांचे प्रतिपादन : बल्लारपूर प्रेस असोसिएशनतर्फे पेपर एजंटचा सत्कारबल्लारपूर : पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते. सोबतच तेवढेच सतर्क राहावे लागते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ क्षीण होऊ नये याची जबाबदारी पत्रकारांवरच आहे. मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेचे आपले सिद्धान्त आहेत. त्या सिद्धान्ताची आठवण पत्रकारांनी ठेवावी, असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी बल्लारपुरात पत्रकारांपुढे मांडले.पत्रकार दिनी बल्लारपूर प्रेस असोसिएशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून तहसीलदार दयानंद भोयर, मुख्याधिकारी विपीन मुदधा, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, बल्लारपूर पेपर मिलचे एच.आर. महाव्यवस्थापक आनंद बर्वे उपस्थित होते. मंचावर असोसिएशनचे मार्गदर्शक वसंत खेडेकर, अध्यक्ष अजय दुबे, महासचिव कुमार फुलमाळी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुदधा म्हणाले पत्रकारांनी समाज परिवर्तनाचे काम केले आहे. त्यांनी सत्य तेच लिहावे. उगीच वादाला हवा देऊन बातम्यांद्वारे लोकांना भ्रमित करु नये, असे म्हणत वाचकांनी अग्रलेख वाचावे. त्यात वैचारिक मुद्दे असतात, असा आग्रह त्यांनी केला. भोयर, सिरस्कर, बर्वे यांनीही वर्तमानपत्र आणि पत्रकार यावर विचार मांडले. या कार्यक्रमात असोसिएशनद्वारे, शहरातील सर्वच पेपर एजटंचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. योगेश खेडेकर तर आभार भाउसाहेब येगीनवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)