शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राजोली ग्रामपंचायत निवडणूक ठरली लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST

तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या येथील ग्रामपंचायतीचा निकाल, भाजपसाठी धक्कादायक व अनपेक्षित लागला आहे. ...

तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या येथील ग्रामपंचायतीचा निकाल, भाजपसाठी धक्कादायक व अनपेक्षित लागला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्याने गेल्या पाच वर्षांत गावाच्या विकासाची अनेक कामे झाली आहेत. मात्र, मतदारांनी याकडे फारसे लक्ष दिलेले नाही, असे दिसते.

जनसंघाच्या काळापासून अभेद्य असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने प्रथमच मुसंडी मारली. येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीधर पकमोडे याना वॉर्ड क्र. ४ या भाजपच्या सुरक्षित क्षेत्रातून पराभव पत्करावा लागला. १३ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत काँग्रेस १०, भाजप दोन व अपक्ष एक असे नवनिर्वाचित सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीत रोहिणी भाष्कर ठिकरे या प्रथम अपक्ष महिला सदस्य वॉर्ड क्र. २ मधून निवडून आल्या आहेत, तर निवडणूक रिंगणात असलेल्या १५ महिला उमेदवारांपैकी आठ महिलांचे माहेर व सासर गावातच आहे. यापैकी अंजना आत्राम, निखिता खोब्रागडे, प्रणाली धरणे, पल्लवी ठिकरे आणि ममता कागदेलवर या पाच महिलांनी बाजी मारली असून, त्या काँग्रेस प्रणित आघाडीतून निवडून आल्या आहेत.