शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

पंचायत राजकारणाला राजीव गांधींनी दिशा दिली

By admin | Updated: January 6, 2016 01:27 IST

देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली.

नरेश पुगलिया : सरपंच, उपसरपंचांचा सत्कारबल्लारपूर : देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला बळकटी आली. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली. स्व. राजीव गांधी यांच्या दुरगामी निर्णयामुळे पंचायत राजकारणाला नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभात केले.बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमेटी व विदर्भ किसान मजदुर काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ स्थानिक बालाजी सभागृह येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, गजानन गावंडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनशाम मुलचंदानी, वसंत मांढरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, तारासिंग कलसी, व्यंकटेश एम. बालबरैय्या, देवेंद्र आर्य, अशोक नागापूरे, नासीर खान, अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, विनोद बुटले, गोविंदा पोडे, देवेंद्र बेले यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच व उपसरपंचासह सदस्यांचा शाल, श्रीफळ व काँग्रेसचा दुपट्टा प्रदान करून सत्कार करण्यात आला. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम.बाल बरैय्या यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)