शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

पंचायत राजकारणाला राजीव गांधींनी दिशा दिली

By admin | Updated: January 6, 2016 01:27 IST

देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली.

नरेश पुगलिया : सरपंच, उपसरपंचांचा सत्कारबल्लारपूर : देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला बळकटी आली. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली. स्व. राजीव गांधी यांच्या दुरगामी निर्णयामुळे पंचायत राजकारणाला नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभात केले.बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमेटी व विदर्भ किसान मजदुर काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ स्थानिक बालाजी सभागृह येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, गजानन गावंडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनशाम मुलचंदानी, वसंत मांढरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, तारासिंग कलसी, व्यंकटेश एम. बालबरैय्या, देवेंद्र आर्य, अशोक नागापूरे, नासीर खान, अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, विनोद बुटले, गोविंदा पोडे, देवेंद्र बेले यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच व उपसरपंचासह सदस्यांचा शाल, श्रीफळ व काँग्रेसचा दुपट्टा प्रदान करून सत्कार करण्यात आला. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम.बाल बरैय्या यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)