शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

कोरपना येथे रेल्वे मार्ग तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST

शेतकरी पुन्हा संकटात सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत ...

शेतकरी पुन्हा संकटात

सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले, त्यांची फरतफेड करणे कठीण झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढत. यावर्षी धान उत्पादनही कमी झाले असून त्यांनी पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे.

जिवती तालुक्यात विजेचा लपंडाव

जिवती : जिवती तालुक्याील पाटण परिसरात गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दाताळा मार्गावर गस्त वाढवावी

चंद्रपूर: दाताळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मजनुंचा सुळसुळाट असतो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन मजनुंना समज द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रेमीयुगुल निर्जनस्थळी जात असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.