शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

१२०० ऑटोचालकांच्या मदतीचा प्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

बल्लारपूर शहरात ग्रामीण व शहरी मिळून १२०० च्या जवळपास ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ...

बल्लारपूर शहरात ग्रामीण व शहरी मिळून १२०० च्या जवळपास ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षा चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या खात्यावर मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीड हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. परंतु अजूनही पैसे जमा झाले नसल्याचे ऑटोचालकांनी सांगितले.

शहरात रेल्वे स्थानक, बसस्थानक, रेल्वे चौक, जुने बस स्टॅन्ड, वस्ती विभाग इत्यादी ठिकाणी ऑटोरिक्षा स्टॅन्डच्या माध्यमातून ऑटोरिक्षा चालक आपला व्यवसाय करतात. रेल्वे स्थानकावर मागील ४० वर्षांपासून ३० ऑटोचालकांचा उदरनिर्वाह रेल्वे प्रवाशांच्या भरवशावर असल्याचे महाराष्ट्र ऑटोचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अब्बास भाई यांनी सांगितले. मागील एक वर्षापासून कोरोना संकट आले आणि आमचा व्यवसाय डबघाईस आला. रेल्वे प्रवाशांचे रेल्वेने येणे कमी झाले. दिवसातून फार कमी यात्री येतात. त्यामुळे आमची रोजी निघत नाही. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे धंदा होत नाही. बाहेरचा प्रवासी मिळाला तर रोजी निघते. परंतु तीही मिळत नाही. आमची रोजी सर्वसाधारण रेल्वे प्रवाशावर आहे. कारण मोठे प्रवासी स्वतःची कार घेऊन येतात. त्यामुळे परिवाराचे पोट कसे भरावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.