शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

चंद्रपूर : शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका होण्याची शक्यता आहे. ...

चंद्रपूर : शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी सुरक्षा किट पुरविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना अशा किट पुरविण्यात येत होत्या. त्यामुळे गुडघ्यापर्यंत बूट, हँडग्लोज आदी साहित्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे.

योजना पुस्तिकेचे वितरण करावे

चंद्रपूर : शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, त्याची पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक जण योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे अशा योजनांची एखादी माहिती पुस्तिका तयार करून तिचे मोफत वितरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.