शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

न्यायिक मार्गानेच सुटतील ख-या आदिवासींच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST

सिंदेवाही : शिक्षणाशिवाय आदिवासी समाजाला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने शिकले पाहिजे. ख-या आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी केवळ मोर्चे ...

सिंदेवाही : शिक्षणाशिवाय आदिवासी समाजाला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने शिकले पाहिजे. ख-या आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी केवळ मोर्चे व आंदोलनांवर अवलंबून न राहता न्यायिक मार्गाने लढा दिला तर आदिवासींच्या समस्या सुटतील, असे प्रतिपादन लेखक व विचारवंत राजेंद्र मरसकोल्हे यांनी केले. आफ्रोट संघटना तालुका शाखेच्या वतीने मंगळवारील सिंदेवाही येथील आदिवासी प्रबोधन सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आफ्रोटचे जिल्हाध्यक्ष विजय कुंभरे तर प्रमुख पाहुणे आफ्रोट संघटनेचे संस्थापक सचिव नंदकिशोर कोडापे, महेंद्र उईके, सचिव शंकर मडावी, नागेंद्र कुमरे, सुरज मसराम, मंगलदास मेश्राम, सुनील पेंदाम, देवीदास मडावी, देवानंद मडावी उपस्थित होते.

मरसकोल्हे म्हणाले, १५ जून१९९५ च्या जीआर विरोधात लढा देण्यापासून केलेल्या न्यायिक लढा, त्यासाठी स्वतःवर अनेक बोगसांनी लावलेले आरोपयाला न जुमानता अविरतपणे ख-या आदिवासींच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची उमेद आफ्रोटमध्ये आजही आहे. ख-या आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी २०१४ पासून रस्यावर उतरलो आहाेत. सन्मान मागल्याने मिळत नाही तर त्यासाठी समाजहिताचे कार्य करावे लागते, असे मत सुनील उईके यांनी मांडले. सुनील पेंदाम, देवीदास मडावी , संस्थापक सचिव सन्मा.नंदकिशोर कोडापे यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष विजय कुंभरे यांनीही मार्गदर्शन केले..प्रास्ताविक तालुका शाखा अध्यक्ष राजू ताडाम, संचालन मूलनिवासी पुरुषबचत गटाचे सचिव गिरीधर गेडाम यांनी केले. आभार मिलींद कोवे यांनी मानले. आयाेजनासाठी निलकंठ धनबाते ,रमेश सिडाम, प्रमोद कोवे,रामभाऊ मेश्राम, अमरदिप गेडाम, डाॅ.कुलसंगे,विनोद कोवे, रवि आळे,घनश्याम पेंदाम,अरुण कुंभरे,नामदेव सुरपाम,मनोहर कुमरे,बालक्रिष्ण तलांडे,तेजराज गेडाम,दोडकू मेश्राम,दिनकर उईके, प्रकाश कोयताडे, दिवाकर मसराम, सचिन मरसकोल्हे, नेताजी सोयाम, दिपक म्हैसकर, विनोद उईके, अविन सिडाम, निलिमा मडावी, किरण कोवे, लता ताडाम आदींनी सहकार्य केले.