शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

बल्लारपूर पालिकेने केलेले वृक्षारोपण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:26 IST

जागा मध्य रेल्वेची : वृक्षलागवड नगर परिषदेची बल्लारपूर : वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच माणसाच्या ...

जागा मध्य रेल्वेची : वृक्षलागवड नगर परिषदेची

बल्लारपूर : वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठीदेखील अत्यंत उपयुक्त आहे. आता कोरोना काळात तर ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धनाची गरज भासू लागली आहे. अशातच नगर परिषदेने केलेले वृक्षारोपण बेपत्ता झाले आहे.

दीड वर्षाआधी म्हणजे २०१९-२० या वर्षात वृक्षलागवड या योजनेंतर्गत नगर परिषद व मध्य रेल्वेच्या सौजन्याने १४ व्या वित्त आयोगांतर्गत नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने (बीटीएस प्लॉट) शिवाजी वॉर्डाकडून कॉलरीपर्यंत नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूने अनेक ठिकाणी मध्य रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. सभोवताली मजबूत तारांचे कुंपणही करण्यात आले; परंतु किती वृक्षारोपण झाले याची माहिती सूचना फलकावर लिहिण्याचे नगर परिषद विसरली. इतकेच नाही तर नगर परिषदने लावलेल्या वृक्षांचे संवर्धन नगर परिषद करीत आहे, असे बोर्डवर नमूद आहे. काही वृक्षांचे संगोपनही झाले आहे; परंतु काही जागांवर जाऊन लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्यात आली, तेव्हा तेथील मैदान सपाट दिसले. यासंदर्भात बांधकाम विभागात विचारणा केली असता तेथील लिपिक याबाबत आपणाला माहिती नसल्याचे सांगतो. प्रत्यक्षात वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी वृक्षच नाहीत.