शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

बल्लारपुरातील मोरपंखी पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

बल्लारपूर : बल्लारपूर हे शहर मोठ्या झपाट्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर आहे. त्याला कारणही तसेच आहे. मागील ...

बल्लारपूर : बल्लारपूर हे शहर मोठ्या झपाट्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर आहे. त्याला कारणही तसेच आहे. मागील ५-६ वर्षांत बल्लारपूरचा मोठ्या प्रमाणावर कायापालट झाला. महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक म्हणून येथील बसस्थानकाला मान मिळाला. दूर दूरवरून लोक हे बसस्थानक बघायला आजही येतात. यासोबतच शहराच्या शोभेसाठी मयूरपंखी पथदिवे लावले. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते बंद आहेत.

वॉर्डातील कानाकोपऱ्यात रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले. शहरात तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय इमारत, वाचनालय व सरकारी रुग्णालयांसारख्या अनेक शासकीय इमारती मागील काही वर्षांत बनविण्यात आल्या. शहराला अधिक सुशोभित करण्यासाठी मागील वर्षी नवीन वर्षाच्या पर्वावर येथील कालामंदिर ते जुने बसस्थानकपर्यंत चौपदरी रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून मोरपंखी पथदिवे लावण्यात आले होते. हे दिवे शहरातील साैंदर्यात निश्चितच भर पाडणारे होते. सोशल मीडियावरसुद्धा याची लोकांनी प्रशंसा केली. हे मोरपंखी दिवे काही महिने नित्यनेमाने सुरू होते. परंतु कालांतराने त्याचा लखलखाट बंद पडला व परिणामी ते मागील चार महिन्यांपासून बंद असून काहींची तर दशा खूपच वाईट झाली आहे. लाखो रुपये खर्च करून सुरू केलेले हे मोरपंखी दिवे परत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

===Photopath===

300621\20210629_061615.jpg

===Caption===

बल्लारपुरातील मोरपंखी शोभेच्या प्रकाश दिवे मागील अनेक महिन्यापासून बंद