शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ओबीसींचा राष्ट्रीय पातळीवर लढा आवश्यक!

By admin | Updated: April 13, 2017 00:47 IST

नवी दिल्ली येथे विविध राज्यातील ओबीसी नेते, संघटनांचे पदाधिकारी, युवक विद्यार्थी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

खुशाल बोपचे : ओबीसींच्या प्रश्नावर बैठक; विविध विषयांवर चर्चाचंद्रपूर: नवी दिल्ली येथे विविध राज्यातील ओबीसी नेते, संघटनांचे पदाधिकारी, युवक विद्यार्थी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.खा. शरद याव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर, प्रसिद्धी प्रमुख खेमेंद्र कटरे, सत्यशोधक समाजाचे सुनील सरदार, ओबीसी नेते प्रा. श्रावण देवरे, प्रा. दिलीप मंडटल, उत्तरप्रदेशाच्या यादव, अ‍ॅड. उमा ाजयस्वाल, जेएनयूच्या प्राची पटेल, बिहारहून राजेश कुमार, दिल्लीचे जुगेश करोटीया, अ‍ॅड. अमित सिंग, ईदी दुनियाचे सुनील जैन, अ‍ॅड. एम. आय. प्रेमी, ग्वाल्हेरचे विजय याज्ञिक, धर्मेद्र कुशवाह, दिल्लीच्या सरिता सागर, अ‍ॅड. जय ठाकूर, जेएनयुचे दिलीप यादव, मुलायम यादव, प्रा. महेंद्र यादव, अ‍ॅड. अमित सिंग, अ‍ॅड. दीपक जाखड, राजेंद्र आदी विविध राज्यातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. बोपचे म्हणाले, आज ओबीसीच्या समस्येची जाण असलेला प्रत्येक जण ओबीसीच्या मागासपणाची कारणे जाणतो आहे. तो अन्यायाविरुद्धसुद्धा लढत आहे. पण आपण जोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर एकत्र लढा देत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला यश देणे दुरापास्त आहे. त्यासाठी जातीचे समीकरण तोडून ओबीसी या एका प्रवर्गाच्या बॅनरखाली येणे गरजेचे आहे. येत्या ७ आॅगस्ट २०१७ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या द्वितीय महाधिवेशाला आपण सर्वानी मोठ्या संख्येने हजेरी लावावी. त्याचे जाहीर आमंत्रण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर यांनी आजच दिले असल्याचेही म्हणाले. खासदार शरद यादव यांनी मंडल आयोगाच्या काळापासून आजपर्यंत ज्या काही संघटना ओबीसींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत, त्या सर्वामुळेच आज ओबीसी काही प्रमाणात जागृत झालेला आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बघता ओबीसींवर अन्यायात्मक धोरणे राबविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.