शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

लॉकडाऊन काळातील एक हजारांहून जास्त गुन्हे रद्द होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

मास्क न घालण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे मास्क न घातल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर निघणे, सोशल डिस्टन्सिंगचे ...

मास्क न घालण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे

मास्क न घातल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर निघणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, समाजमाध्यमांवर अफवा पसरविणे व तत्सम प्रकरणात गुन्ह्यांची संख्या कमी आहे. कोरोना आता आटोक्यात येत आहे. निर्बंधही शिथिल झाले असताना या प्रकरणातील आराेपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे रद्द करण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे.

गुन्हे परत कसे घेतले जातात ?

कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळात भा.दं.वि. १८८ अन्वये दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी राज्य शासन न्यायिक प्रक्रियेचा अवलंब करणार आहे. त्यासाठी राज्यातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करणार आहे. त्यानंतर हे गुन्हे रद्द केले जाऊ शकतात. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या धाबा पोलीस ठाणेअंतर्गत दोघांचे प्रकरण, तर गोंडपिपरी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते. या प्रकरणात आरोपींना दंड भरावा लागत होता.

कोट

कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील गुन्हे रद्द करण्याबाबतचा असा कोणताही आदेश मिळाला नाही. कडक लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात किती गुन्ह्यांची नोंद झाली, याची माहिती संकलित केल्यानंतरच देता येईल.

-अरविंद साळवी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर