शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील एक हजारांहून जास्त गुन्हे रद्द होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

मास्क न घालण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे मास्क न घातल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर निघणे, सोशल डिस्टन्सिंगचे ...

मास्क न घालण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे

मास्क न घातल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर निघणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, समाजमाध्यमांवर अफवा पसरविणे व तत्सम प्रकरणात गुन्ह्यांची संख्या कमी आहे. कोरोना आता आटोक्यात येत आहे. निर्बंधही शिथिल झाले असताना या प्रकरणातील आराेपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे रद्द करण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे.

गुन्हे परत कसे घेतले जातात ?

कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळात भा.दं.वि. १८८ अन्वये दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी राज्य शासन न्यायिक प्रक्रियेचा अवलंब करणार आहे. त्यासाठी राज्यातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करणार आहे. त्यानंतर हे गुन्हे रद्द केले जाऊ शकतात. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या धाबा पोलीस ठाणेअंतर्गत दोघांचे प्रकरण, तर गोंडपिपरी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते. या प्रकरणात आरोपींना दंड भरावा लागत होता.

कोट

कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील गुन्हे रद्द करण्याबाबतचा असा कोणताही आदेश मिळाला नाही. कडक लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात किती गुन्ह्यांची नोंद झाली, याची माहिती संकलित केल्यानंतरच देता येईल.

-अरविंद साळवी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर