शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

लोककला समाजमनाचा आरसाच-भूपेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST

पळसगाव (पि) : भारताच्या सामाजिक व्यवस्थेत लोककला या समाज मनाचा आरसा असून ते केवळ मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे साधन नाही, ...

पळसगाव (पि) : भारताच्या सामाजिक व्यवस्थेत लोककला या समाज मनाचा आरसा असून ते केवळ मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे साधन नाही, असे मत प्रख्यात साहित्यिक व कवी ॲड. भूपेश वामनराव पाटील यांनी व्यक्त केले.

चिमूर तालुक्यातील खापरी डोमा येथे आंबेडकरी लोककला महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध साहित्यिक व कवी ॲड. भूपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी यावेळी प्राचीन लोककलांचे प्रकार, आधुनिक लोककला प्रकार, स्वातंत्र्य पूर्वकाळातील लोककलावंत शाहीर, लोककलांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच लोककला आणि लोककलावंत यांना सन्मान प्राप्त करून देण्याची सामाजिक जबाबदारी सर्वांनी स्वीकारण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

या आंबेडकरी लोककला महोत्सवाला संपूर्ण विदर्भातील लोककलावंत शाहीर, वादक इत्यादी मंडळी सहभागी झाली होती. महोत्सवाचे उदघाटन प्रा. पुष्पा घोडके यांनी केले. याप्रसंगी प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. अनमोल शेंडे, सुनंदा रामटेके, शाहीर धर्मदास भिवगडे, लोकनाथ शेंडे व मुख्य आयोजक व लोककलांचे अभ्यासक प्रा. आत्माराम ढोक उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात विदर्भातील प्रसिद्ध कवी सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. कवी खेमराज भोयर यांनी बहारदार संचालन केले.