शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मजुरीसाठी शेतमजुरांचे स्थलांतर

By admin | Updated: May 11, 2017 11:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात बहुसंख्य शेतमजुराचे मजुरीसाठी स्थलांतर होत आहे

ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 11 -चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात बहुसंख्य शेतमजुराचे मजुरीसाठी स्थलांतर होत आहे. जिवती तालुका अतिदुर्गम भाग असून येथे बहुसंख्येने शेतकरी आणि शेतमजुर राहतात. येथे बहुतांश शेती कोरडवाहू असल्यामुळे शेतमजुराला खूप कमी रोजगार मिळतो.
 
त्यांच्या अन, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही. परिणामी त्यांना दुसऱ्या गावांमध्ये पोटासाठी स्थलांतर करावे लागत आहे.
 
शासनाने रोजगार हमी अंतर्गत 
योजना राबवल्यास शेतमजुरांना रोजगार मिळू शकेल. त्यामुळे त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही.
बहुसंख्य लोक मजुरीच्या शोधात कोरपणा, वणी परिसरात स्थलांतर करीत असल्याने टेकामांडवा ओस पडत आहे. सदर परिस्थितीची तत्काळ दाखल घेऊन शासनाने लवकरात लवकर रोजगारची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशी शेतकरी शेतमजुरांची मागणी आहे.