शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

लोक विद्यालयात ‘ माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

पर्यावरण व वातावरण बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती ...

पर्यावरण व वातावरण बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने उपक्रम सुरू आहेत. शाळेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ई-शपथ घेऊन सामाजिक बांधीलकी जपली. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, सिसम, नीलगिरी, आवळा, अशोक, लिली, सदाफुली, पाम, तुळस, आदी विविध फूलझाडे लावण्यात आली. यावेळी समृद्ध पर्यावरण रक्षणाकरिता खतनिर्मिती, नैसर्गिक अधिवासात जगणारे पशुपक्षी व जलचर प्राणी यांची जैवविविधता जपण्याचा संकल्प करण्यात आला. कागदी, कापडी व पिशवी वापरूया, पर्यावरण वाचवूया, असा संदेश यावेळी दिला. उपक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक आर. बी. विधाते, ए. वाय. बांगरे, पी. यू. गिरडकर, आदींचे सहकार्य लाभले.