शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

लोक विद्यालयात ‘ माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

पर्यावरण व वातावरण बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती ...

पर्यावरण व वातावरण बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने उपक्रम सुरू आहेत. शाळेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ई-शपथ घेऊन सामाजिक बांधीलकी जपली. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, सिसम, नीलगिरी, आवळा, अशोक, लिली, सदाफुली, पाम, तुळस, आदी विविध फूलझाडे लावण्यात आली. यावेळी समृद्ध पर्यावरण रक्षणाकरिता खतनिर्मिती, नैसर्गिक अधिवासात जगणारे पशुपक्षी व जलचर प्राणी यांची जैवविविधता जपण्याचा संकल्प करण्यात आला. कागदी, कापडी व पिशवी वापरूया, पर्यावरण वाचवूया, असा संदेश यावेळी दिला. उपक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक आर. बी. विधाते, ए. वाय. बांगरे, पी. यू. गिरडकर, आदींचे सहकार्य लाभले.