शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट

By admin | Updated: February 22, 2016 01:16 IST

एकीकडे निसर्गाच्या कोपामुळे अन्नदाता उपासमारी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे.

दलालांचा सुळसुळाट : रक्कम अदा करतेवेळी दोन टक्के रकम कपातगोंडपिंपरी : एकीकडे निसर्गाच्या कोपामुळे अन्नदाता उपासमारी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. कसेबसे हाती आलेले पीक विकण्याकरीता गेले असता, दुसरीकडे मात्र दलाल व खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केल्या जात आहे. याचाच प्रत्यय तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावर येत असून रकम अदा करते वेळी टक्के रकम कपात केली जात आहे.तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नापिकी व दुष्काळाचा सामना करीत आहेत. येथील शेतकरी भात, सोयाबिन व कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. अशातच तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नसल्याने परगावी जावून कापसाची विक्री करावी लागते. या संदर्भात काही शेतकऱ्यांची विचारणा केली असता, कापूस खरेदी केंद्रावर जावून कापसाची विक्री केली. तेव्हा खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या कापसाच्या अदा रक्कमेतून १ टक्का दलाली व १ टक्का रक्कम कंपनीकडून, असे दोन टक्के रक्कम कपात केली जात असल्याची माहिती दिली.दिवसेंदिवस अहोरात्र मेहनत घेत शेतात घाम गाळून रक्ताचे पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्ग संकट, कर्जबाजारीपणा व परिवाराच्या उपजिवीकेची अशा विविध समस्यांना तोंड देत शेती व्यवसाय करावा लागतो. यातून कसेबसे सावरत हाती आलेले पीक विक्री करण्यास गेले तर दलाल व खरेदीदारांकडून आर्थिक लुट केल्या जाते. एकीकडे निसर्गाचा कोप असा अन्याय होत चालला आहे. आता कापूस खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे. (तालुका प्रतिनिधी)