शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट

By admin | Updated: February 22, 2016 01:16 IST

एकीकडे निसर्गाच्या कोपामुळे अन्नदाता उपासमारी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे.

दलालांचा सुळसुळाट : रक्कम अदा करतेवेळी दोन टक्के रकम कपातगोंडपिंपरी : एकीकडे निसर्गाच्या कोपामुळे अन्नदाता उपासमारी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. कसेबसे हाती आलेले पीक विकण्याकरीता गेले असता, दुसरीकडे मात्र दलाल व खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केल्या जात आहे. याचाच प्रत्यय तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावर येत असून रकम अदा करते वेळी टक्के रकम कपात केली जात आहे.तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नापिकी व दुष्काळाचा सामना करीत आहेत. येथील शेतकरी भात, सोयाबिन व कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. अशातच तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नसल्याने परगावी जावून कापसाची विक्री करावी लागते. या संदर्भात काही शेतकऱ्यांची विचारणा केली असता, कापूस खरेदी केंद्रावर जावून कापसाची विक्री केली. तेव्हा खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या कापसाच्या अदा रक्कमेतून १ टक्का दलाली व १ टक्का रक्कम कंपनीकडून, असे दोन टक्के रक्कम कपात केली जात असल्याची माहिती दिली.दिवसेंदिवस अहोरात्र मेहनत घेत शेतात घाम गाळून रक्ताचे पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्ग संकट, कर्जबाजारीपणा व परिवाराच्या उपजिवीकेची अशा विविध समस्यांना तोंड देत शेती व्यवसाय करावा लागतो. यातून कसेबसे सावरत हाती आलेले पीक विक्री करण्यास गेले तर दलाल व खरेदीदारांकडून आर्थिक लुट केल्या जाते. एकीकडे निसर्गाचा कोप असा अन्याय होत चालला आहे. आता कापूस खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे. (तालुका प्रतिनिधी)