शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

साक्षरता ही काळाची गरज- विखार

By admin | Updated: September 22, 2015 01:44 IST

साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकीय साक्षरता व

ब्रह्मपुरी : साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकीय साक्षरता व संगणकसाक्षरता अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन आपल्या जवळच्या एक व्यक्तीला तरी साक्षर करावे, असे प्रतिपादन प्राचार्य रवींद्र विखार यांनी केले.निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार सेवा अंतर्गत लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि महिला अध्ययन व सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयामध्ये साक्षरता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलताना गोविंदराव मुनघाटे यांनीही आपले विचार केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकाडे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी, लोकसंख्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मोहन कापगते, महिला अध्ययन व सेवा केंद्राचे प्रभारी प्रा. अजित खाजगीवाले उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांनी विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून सांगितले. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. रविंद्र विखार यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आणि उपक्रमाबद्दलची माहिती प्रा. डॉ. मोहन कापगते यांनी दिली तर संचालन प्रा. पद्माकर वानखेडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)